[ad_1]
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या खेळाडूंनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत १५ पदकांची कमाई केली. यात तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. दरम्यान, आजही भारताला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण ती थोडक्यात हुकली.
[ad_2]
Source link
Leave a Reply