[ad_1]
Viral News: सोशल मीडियावर वेळोवेळी अनेक मेसेज व्हायरल होत असतात. इंटरनेटचे जग जेवढे लोकांसाठी उपयुक्त आहे, तितकेच नुकसानदायकही आहे. सध्या सोशल मीडियावर एक मॅसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मॅसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे ७५ वर्षांवरील वृद्धांना कर भरावा लागणार नाही.
[ad_2]
Source link
Leave a Reply